Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही :राज ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात यावं असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही, त्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात येईल असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
Latest Videos
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

