‘सरकारनं विचार करावा’, आता एमपीएससी विद्यार्थ्यांची आयोगाकडे कोणती मागणी?
मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच एमपीएससी परिक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत. तर याच मुद्द्यावरून आता एमपीएससी देणारे विद्यार्थी सरकार आणि आयोगाला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लिपिक, टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची परिक्षा पार पडली. मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कौशल्य चाचणी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच एमपीएससी परिक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत दिसत आहेत. तर याच मुद्द्यावरून आता एमपीएससी देणारे विद्यार्थी सरकार आणि आयोगाला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. तसेच आयोगाने घातलेल्या अटीत बदल करण्यात यावा अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच कौशल्य चाचणी उत्तीर्णची अटीमध्येच घोळ असून सतत तांत्रिक अडचणींनाही एमपीएससी देणारे विद्यार्थ्यांना तोंड द्याव लागत आहे.
Published on: Jun 07, 2023 01:29 PM
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच