राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? नारायण राणे यांचा शिवसेनेला सवाल
काल मातोश्रीसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हनुमान चालीसेवरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा यांनी माघार घेतली. दरम्यान या सर्व गोंधळानंतर राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. या वक्तव्याला आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काल मातोश्रीसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हनुमान चालीसेवरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर काही वेळाने नवनीत राणा यांनी माघार घेतली. दरम्यान या सर्व गोंधळानंतर राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. याला आता भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा

