Nawab Malik : संवैधानिक संस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे, मलिकांचा भाजपाला टोला
भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला. विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो, असे ते म्हणाले.
विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. तरीही त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजपा आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला.
Latest Videos
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा

