Nawab Malik : संवैधानिक संस्थेचं महत्त्व कळलं पाहिजे, मलिकांचा भाजपाला टोला
भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला. विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो, असे ते म्हणाले.
विधानसभेत कुठलाही आमदार (MLA) गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो. तरीही त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजपा आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संवैधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक NCP Leader & Minister Nawab Malik) यांनी लगावला.
Follow Us
Latest Videos
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,

