Rohit Pawar on Gopinath Munde | 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, दुर्दैवाने तसं झालं नाही
गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
अहमदनगर : 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी तसं झालं नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. ते अहमदनगरला जामखेड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलत होते.
Published on: Jun 03, 2022 10:37 PM
Follow Us
Latest Videos
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
