दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात…. लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
नीट पेपरफुटी प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दुपारी 12 वाजता संसदेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणावर देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दुपारी 12 वाजता संसदेत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीत CJP या संघटनेने नीट पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन केले. या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले होते. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली. त्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवरही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.
किरेन रिजिजू यांनी सांगितले की, पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून सरकार या प्रकरणावर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांकडूनही या मुद्द्यावर सातत्याने चर्चा करण्याची मागणी केली जात आहे.
Published on: Jul 22, 2026 12:00 PM
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

