Maharashtra Corona | महाराष्ट्रात नव्या कोरोना निर्बधांची घोषणा होण्याची शक्यता

मुंबईत तर सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची वेग अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता दिवसागणिक वाढत आहे.

| Updated on: Jan 08, 2022 | 7:40 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) आता अधिक वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) झपाट्याने वाढतेय. मुंबईत तर सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची वेग अधिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. फक्त समाधानकारक बाब ही की रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचं दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. दरम्यान, 7 जानेवारी अर्थात शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले होते. त्याआधी 6 जानेवारी अर्थात गुरुवारी मुंबईत 20 हजार 181 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारापेक्षा अधिक आहे.
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.