Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Latest Videos
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
