Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
