Nana Patole | विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत : नाना पटोले
महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावर मंत्री नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'हे गरजेचे होते, कारण गेल्या दीड वर्षापासून उद्योग-व्यवसाय थंड पडले आहेत. लोकांचे रोजगार गेले, शेतीचे नुकसान झाले. कोरोनामुळे वाताहत झाली. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा होता. मात्र, आता अनलॉकला सुरुवात केली आहे. लोकांनी या काळात नियम पाळले पाहिजेत.
Follow Us
Latest Videos
