AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? - जितेंद्र आव्हाड

बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? – जितेंद्र आव्हाड

| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 4:52 PM
Share

आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? ती आपली संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. याची चर्चा करणं, हे विकृत-बालीशपणाचं लक्षण आहे, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विराधकांवर केली.

मुंबई: “जेव्हा गरज लागेल, तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येणार. अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? ती आपली संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. याची चर्चा करणं, हे विकृत-बालीशपणाचं लक्षण आहे, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विराधकांवर केली.

Published on: Dec 23, 2021 04:51 PM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा