Breaking | पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश
पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
पालखीसोबत चाळीस वारकऱ्यांनाच परवानगी, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे पायी वारीला मनाई करण्यात आली आहे. तसेच आषाढी एकादशीच्या आसपास पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

