Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?
Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?
वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात झालीय. महाराष्ट्रासह पाच राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरात राज्याचीच पाहणी का केली? असा आक्षेप घेत विरोधकांनी महाराष्ट्राला सापत्नक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपने काय प्रत्युत्तर दिलं? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: May 19, 2021 10:03 PM
Latest Videos
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
