प्रकाश आंबेडकर कोणत्या पदाधिकारीसाठी उतरले मैदानात? ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी का केली?

याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्याचा मृत्यू झाला त्याचे नाव अक्षय भालेराव असे आहे. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दोषींवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर कोणत्या पदाधिकारीसाठी उतरले मैदानात? ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी का केली?
| Updated on: Jun 04, 2023 | 10:57 AM

नांदेड : येथे वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्याचा मृत्यू झाला त्याचे नाव अक्षय भालेराव असे आहे. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दोषींवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. तर अक्षय हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समुहासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत! असे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बोंडार गावातील अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा असल्याचेही ते म्हणाले.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.