AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, 7 तलावांमध्ये 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

Breaking | मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, 7 तलावांमध्ये 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

| Updated on: Jun 13, 2021 | 8:16 AM
Share

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. | Rain in Mumbai

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. या तलावांमध्ये पुढील 48 दिवस पुरेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे तलाव पूर्णपणे भरतील.