धार्मिक पद्धतीच्या अनधिकृत बांधकामांवर मनसे नेत्याची मागणी; म्हणाले, कारवाई होतं राहीली पाहिजे

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील राज्यातील धार्मिक पद्धतीने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धार्मिक पद्धतीच्या अनधिकृत बांधकामांवर मनसे नेत्याची मागणी; म्हणाले, कारवाई होतं राहीली पाहिजे
| Updated on: Mar 23, 2023 | 11:03 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच याठिकाणी कारवाई केली. त्यानंतर आता मनसेसह भाजपकडूनही या कारवाईचे समर्थन केले आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अभिनंदन करत सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यानंतर आता मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी देखील राज्यातील धार्मिक पद्धतीने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरदेसाई यांनी, सरकार आणि प्रशासनाने यापुढे जबाबदारी घेत अशी अनधिकृत बांधकामे होऊ न देता जी झाली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे म्हटलं आहे. तर अशीच कारवाई होतं राहीली पाहिजे असेही म्हटलं आहे.

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.