Tv9 Podcast | जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी भिंत तिही आपल्या भारतात…!
चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वांत मोठी भितं राजस्थानमध्ये आहे. ही भिंत राजसमंद जिल्ह्यातील कुंभारगडावरच्या अंगाखांद्यावरती उदयपूरपासून 80 किलोमीटरवर आहे.
मुंबई : चीनच्या भिंतीनंतर जगातली सर्वांत मोठी भितं राजस्थानमध्ये आहे. ही भिंत राजसमंद जिल्ह्यातील कुंभारगडाच्या अंगाखांद्यावरती उदयपूरपासून 80 किलोमीटरवर आहे. ही भिंत मेवाडचे राजे महाराणा कुंभा यांनी बांधली. अनेक सुंदर वास्तूंसह अवाक् करणाऱ्या या चिलखती तटाची त्यांनी निर्मिती केली. गुजरात आणि मालवा यांच्यातील संघर्षासाठी अरावलीच्या या डोंगररांगावर महाराणा कुंभा यांनी ही भिंत बांधणे सुरु केले. ही भिंत बांधायला सुरु केली की ती कोसळत असे. त्यानंतर एक नरबळी दिल्यानंतर ही भिंत आकारास आली.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

