उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली; रामदास कदम यांचे गंभीर आरोप

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 30, 2023 | 7:12 AM

शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पाहा नेमकं काय म्हणालेत...

शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ये तो बस झाकी है! अभी बहुत कुछ है…, असं रामदास कदम म्हणालेत. 135 देशांमध्ये एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं की बाळासाहेबांचा मुलगा असक्षम आहे. उद्धवसाहेब तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हता. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुम्ही सत्तेत होत काय केलं?, असा सवालही त्यांनी केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI