Raosaheb Danave | कारभार ढिसाळ नसता, तर राज्यावर विज टंचाईचे संकट उद्भवलं नसतं
राज्यात आज कोळसाची टंचाई जाणवत आहे. यासर्व प्रकारावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकावर सडकून टिका केली. राज्या सरकारने वेळीच कोळशीची खरेदी केली असती तर ही परिस्थिती आली नसती असे भाष्य त्यांनी यावेळी केले.
मु्ंबई : राज्यात आज कोळसाची टंचाई जाणवत आहे. यासर्व प्रकारावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकावर सडकून टिका केली. राज्या सरकारने वेळीच कोळशीची खरेदी केली असती तर ही परिस्थिती आली नसती असे भाष्य त्यांनी यावेळी केले. तसेच राज्य सरकारला कोळसा बाहेरुन खरेदी करायचा आहे. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

