AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; 21 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार

उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; 21 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार

| Updated on: May 06, 2022 | 11:29 AM
Share

त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापासून देशात प्रचंड तापमान अनेकजण उष्माघाताने आजारी आहेत.

राज्यातल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून दहा दिवस आगोदर दाखल होणार आहे. २० किंवा २१ मेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मार्च महिन्यापासून देशात प्रचंड तापमान अनेकजण उष्माघाताने आजारी आहेत.

Published on: May 06, 2022 11:29 AM