Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणाबाबत शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची केलेली प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली,” असे संभाजी छत्रपती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Follow Us
Latest Videos
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

