AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut LIVE | लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय? संजय राऊतांचा केंद्राला सवाल

Sanjay Raut LIVE | लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय? संजय राऊतांचा केंद्राला सवाल

| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 11:06 AM
Share

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Oct 07, 2021 11:06 AM