माझ्याबाबत कुणी अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार- संजय शिरसाट
"मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता," असं शिरसाट म्हणाले.
“मी नाराज असल्याचं कारण काय? हे मिळेल, ते मिळेल म्हणून आम्ही उठाव केला का? असं नाहीये. आमचा उठाव हा विचारांचा होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा उठाव होता. तो विचार आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. जेव्हा आम्ही 50 आमदार गेलो, तेव्हा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता की शिंदे साहेब जे ठरवतील, ते आम्हाला मान्य असेल. म्हणून नाराजीचा कुठेही प्रश्न नाही”, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. संजय शिरसाट हे नाराज असल्याच्या चर्चांना वारंवार उधाण येतं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

