धारावीत गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सुरू
धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय.
धारावीत गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू झालंय. मुंबईच्या धारावी परिसरातील ककय्या मनपा माध्यमिक हिंदी शाळेत मुलांची शाळा भरली आहे. शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेत वर्गातच त्यांच्या शरिराचं तापमान नोंद केलं जातंय.
Follow Us
Latest Videos
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

