रायगड, ठाणे, पालघरमध्ये वर्षा सहलींवर बंदी? पोलिसांनी लावलं थेट ‘हे’ कलमं
पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने आता कुठं चांगली हजेरी लावायला सुरूवात केली आहे. पावसाची सुरू असणाऱ्या संततधारामुळे अनेक जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पर्यटांकाची गर्दी पहायाल मिळत आहे. याचदरम्यान रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसामुळे पर्यटकांची रिघ लागताना दिसत आहे. तर पर्यटक येथील धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यातच काही हुल्लडबाजांकडून पर्यटकांना त्रास देण्याच्या घटनांसह पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान अपघाताच्याघटना घडतात. हुल्लडबाजांना चाप लावण्यासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. यापार्श्वभूमिवर रायगड, ठाणे, पालघरमधील धबधब्यांवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे आता संचारबंदी असेल.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक

