भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याने सर्वात जास्त मी संतुष्ट- शरद पवार

भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदावरून पायउतार झाले. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याने सर्वात जास्त मी संतुष्ट- शरद पवार
| Updated on: Feb 22, 2023 | 3:12 PM

पिंपरी चिंचवड : भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदावरून पायउतार झाले. त्यांच्या जागी आता रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल झाले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून गेले. त्यामुळे सर्वात जास्त मी संतुष्ट आहे, असं शरद पवार म्हणालेत. भाजपचे उद्योग तुम्हाला माहितीच आहेत. पण आणखी पाहायचे असतील तर एकनाथ खडसे आहेत ते सांगतील, असंही शरद पवार म्हणालेत. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.