नवाब मलिकांवर झालेली कारवाई बोगस
उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना पाच जागांवर विजयी होणार असल्याचे सांगत नवाब मलिकांव झालेली कारवाई ही बोगस असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना पाच जागांवर विजयी होणार असल्याचे सांगत नवाब मलिकांव झालेली कारवाई ही बोगस असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहेत. त्या टिकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले निवडणुकांचा निकाल लागला की, किती जागांवर आम्ही विजय मिळवू ते कळेल असे सांगितले. यावेळी त्यांनी नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबद्दल भाजप सडकून टीका केली. नवाब मलिकांवर झालेली कारवाई ही बोगस असल्याचे सांगितले.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

