नवाब मलिकांवर झालेली कारवाई बोगस
उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना पाच जागांवर विजयी होणार असल्याचे सांगत नवाब मलिकांव झालेली कारवाई ही बोगस असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेश निवडणूकीत शिवसेना पाच जागांवर विजयी होणार असल्याचे सांगत नवाब मलिकांव झालेली कारवाई ही बोगस असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहेत. त्या टिकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले निवडणुकांचा निकाल लागला की, किती जागांवर आम्ही विजय मिळवू ते कळेल असे सांगितले. यावेळी त्यांनी नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईबद्दल भाजप सडकून टीका केली. नवाब मलिकांवर झालेली कारवाई ही बोगस असल्याचे सांगितले.
Follow Us
Latest Videos
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,

