Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
मुंबई: भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. भगव्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Follow Us
Latest Videos
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
