Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
मुंबई: भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. भगव्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
