Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
मुंबई: भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. भगव्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Latest Videos
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
