Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
Headline | 2 PM | भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला : संजय राऊत
मुंबई: भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भगव्याचं तेज होतं म्हणून हा देश स्वातंत्र्यलढ्यात लढू शकला. भगव्याला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Follow Us
Latest Videos
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
