Know This : तालिबानने भारतातून होणारा व्यापार थांबवल्याने परिणाम होणार?
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणं यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे भारत तालिबान संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची या विचाराने संभ्रमात आहे. मात्र, तालिबानने या विषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार भारताला अफगाणिस्तानात व्यापार आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे भारतावर काय परिणाम होईल? याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका

