Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी निविदा निघणार

कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Kolhapur | कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी निविदा निघणार
| Updated on: Sep 18, 2021 | 9:14 AM

कोल्हापुरातील मेघोली तलाव पुनर्बांधणीसाठी तीन महिन्यात निविदा निघणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळाला याबाबतची माहिती दिली. महिन्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. तलाव फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला मुदतवाढ मिळणार आहे. तर वाहून गेलेल्या विहिरींची खुदाई रोजगार हमी योजनेतून करण्याच्या हालचाली होत आहेत.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.