मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू
दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळपासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून परतीचा प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे.
दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर संध्याकाळपासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून परतीचा प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे भरण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू झालं आहे. आज सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. या व्हिडीओमध्ये चिपळूणमधील ही दृश्ये पहायला मिळत आहेत. महामार्ग हा खड्ड्यांनी भरलेला आहे.
Published on: Sep 09, 2022 04:43 PM
Follow Us
Latest Videos
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

