Ukraine Russia War चा India वर परिणाम होणार – Bhagwat Karad

शात आत्ताच महागाईचा भडका उडाल्याने महागाई कशी कमी करावी? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. अशात केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीयांच्या खिशावर आणखी भार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

| Updated on: Feb 27, 2022 | 7:16 PM

नाशिक : रशिया-युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) सध्या जगाला धडकी भरवली आहे. कारण जगभरातील लोक सध्या या देशात अडकले आहेत. प्रत्येक देश त्यांच्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. या युद्धाचा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम कमी अधिक प्रमाणात होणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आधीच वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Price) किमतींनी भारतीयांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे. हेच पेट्रोल-डिझेलचे दर आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाने भारतीयांचीही मोठी चिंता वाढवली आहे. देशात आत्ताच महागाईचा भडका उडाल्याने महागाई कशी कमी करावी? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. अशात केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीयांच्या खिशावर आणखी भार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.