Supriya Sule | बारामतीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सुळेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहे.

Supriya Sule | बारामतीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सुळेंचं पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
| Updated on: Dec 03, 2021 | 8:36 PM

बारामती : राज्याला पुन्हा अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकासन झालं आहे. हातातोंडला आलेली पिकं पुन्हा मातीमोल झाली आहेत. गहू, हरभरा, अशा पिकांना अवकाली पावासाचा जास्त फटका बसला आहे. हे नुकासन लक्षात घेता शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत होती. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.