AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यावर चारा निर्मिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नेमकं काय?

शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुबांची आर्थिक गरज भागवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

पाण्यावर चारा निर्मिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नेमकं काय?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 01, 2021 | 5:21 PM
Share

नवी दिल्ली: भारतातील शेतकऱ्यांचा पशुपालन हा महत्वाचा जोडधंदा असल्याचं म्हटलं जातं. शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुबांची आर्थिक गरज भागवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. चाऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यासमोर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चारा उपलब्ध करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. शेतकरी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे 10 दिवसांमध्ये चारा तयार करु शकतात.

मक्याच्या बियांपासून फक्त हायड्रोपोनिक ट्रेमध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येतो. या तंत्राचा वापर करून चारा तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे खूप महाग आहे कारण त्यात खूप खर्च होतो. मात्र, स्थानिक बाजारपेठेत किंवा घरी उपलब्ध होणाऱ्या वस्तू आणि साधनं वापरूनकमी खर्चात चारा पिकवता येई शकतो.

स्थानिक साहित्य वापरून कमी खर्चात ग्रीन हाऊस तयार करून शेतकरी आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चारा पिकवत आहेत. या ग्रीन हाऊसच्या निर्मितीमध्ये पाणी गोळा करण्यासाठी जुन्या टाकीचा वापर करता येतो. ग्रीन हाऊस बनवण्यासाठी बांबू, लाकूड, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी पाईप सारख्या साहित्याचा वापर केला जातो. ट्रे स्टँड बनवण्यासाठी बांबू किंवा पीव्हीसी पाईपचा वापर करता येतो.

या तंत्राचा वापर करून चारा पिकवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामध्ये, मक्याचे न कापलेले आणि स्वच्छ बियाणे वापरले जातात. उन्हात सुकल्यानंतर बिया पाण्यामध्ये टाकून आणि हातांनी चोळून स्वच्छ कराव्या लागतात. बिया पाण्याने भरलेल्या बादलीत टाकल्या जातात. पाण्यात टाकल्यानंतर तरंगणारे बियाणे वापरले जात नाही. कारण त्याची उगवण क्षमता खराब असल्यानं ते वापरले जात नाही. वरील प्रक्रिया केल्यानंतर बादलीमध्ये 1 मिली हायड्रोजन पेरोक्साइड टाकावं लागतं. यानंतर ते बियाणं एका ज्यूट ट्रे मध्ये भरा आणि उगवण्यासाठी ठेवा. जी जागा उबदार आणि स्वच्छ असेल तिथे पोत्यात बियाणं ठेवावं. बियाणे उगवल्यानंतर ते एका ट्रेमध्ये ठेवा. 10 दिवसांनी हायड्रोपॉनिक्स तंत्रादावेर चारा तयार होईल.

इतर बातम्या:

PM Kisan: पीएम किसान योजनेचा नववा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जारी होणार, 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

Hydroponic technique for the production of green fodder know all details and process

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?