AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Updates : मान्सूनला उशीर, केरळमध्ये कधी दाखल होणार जाणून घ्या?

हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश उत्तर-पूर्व राजस्थान या राज्यात हवा अधिक वेगाने सुरु आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स निघून गेला असून जोरदार वारे वाहत आहेत.

Monsoon Updates : मान्सूनला उशीर, केरळमध्ये कधी दाखल होणार जाणून घ्या?
mansoon kelalImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 19, 2023 | 2:14 PM
Share

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार प्रत्येकवर्षी मान्सून केरळमध्ये (Kerala) १ जूला प्रवेश करतो. त्यामध्ये कधी-कधी पुढे पाठी होण्याची शक्यता असते. परंतु यावर्षी मान्सून (Monsoon Updates) उशीरा दाखल होणार असल्याची हवामान खात्याने जाहीर केली आहे. दक्षिण राज्यात मागच्या दोन वर्षात पाऊस १ जूनला दाखल झाला होता. त्याचबरोबर यावर्षी मान्सून सुरुवातीला कमी प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व शेतीची तयारी सुरु झाली आहे. ज्या लोकांना पेरणी करायची त्यांनी आपल्या शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे. केरळमधून पाऊस पुढे सरकण्यासाठी वातावरण पोषक राहणार आहे. देशात मान्सून दाखल झाल्यानंतर लोकांनी गर्दीपासून सुटका होणार आहे.

पण तापमान वाढणार ?

आईएमडी अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी मे महिन्यात पहिल्या दोन आठवड्यात अधिक तापमान असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात अनेक राज्यात तापमानाचा पारा अधिक वाढला आहे. पुढचे सात दिवस राज्यातील असंच राहणार आहे. तापमान कमी होण्याची आशा करु नका, देशातील तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. 40 डिग्री सेल्सियसच्या पुढे पाठी देशात अनेक ठिकाणी तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हवेचा वेग सुध्दा वाढला

त्यांनी सांगितलं आहे की, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश उत्तर-पूर्व राजस्थान या राज्यात हवा अधिक वेगाने सुरु आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स निघून गेला असून जोरदार वारे वाहत आहेत.आईएमडी अधिकारी कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मागच्यावेळी तापमान अधिक होतं. सध्या अनेक राज्यात वारे 40-45 किमी वेगाने वाहत आहेत. हवेचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.