AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा ‘ताल’, समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा

ध्या सोयाबीन आणि कांदा दराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी नंदुरबारच्या बाजारपेठेत केवळ मिरचीची चर्चाच नाही तर येथील चित्रही वेगळेच आहे. संबंध बाजारपेठ लाल मिरचीने अच्छादलेली आहे. यंदा नैसर्गिक वातावरणामुळे सर्वकाही प्रतिकूल होत असले तरी नंदुरबारच्या बाजारपेठेतील लाल मिरचीचा ठसका काही औरच आहे.

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा 'ताल', समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा
नंदुरबार बाजारपेठेत लाल मिरचीची आवक वाढली असून बाजार समितीच्या परिसरात अशा प्रकारे वाळवण केले जात आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 26, 2021 | 12:29 PM
Share

नंदुरबार : सध्या सोयाबीन आणि कांदा दराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी नंदुरबारच्या बाजारपेठेत केवळ मिरचीची चर्चाच नाही तर येथील चित्रही वेगळेच आहे. संबंध बाजारपेठ ( Red chilly) लाल मिरचीने अच्छादलेली आहे. यंदा नैसर्गिक वातावरणामुळे सर्वकाही प्रतिकूल होत असले तरी (Nandurbar market) नंदुरबारच्या बाजारपेठेतील लाल मिरचीचा ठसका काही औरच आहे. दिवस उजाडताच बाजारपेठेत वाहनांच्या रांगा..व्यापाऱ्यांची रेलचेल आणि (record arrivals) वाढत्या आवकमुळे दराचे काय होणार याची धास्ती असलेले शेतकरी. गेल्या काही दिवसांपासून असेच वातावरण आहे. दोन दिवसांपासून तर लाल मिरचीची आवक वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या जागेवर मिरची घेऊन येणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने मिरची पथारी वर वाहने दिसून येत आहेत.

विक्रमी आवक, दरही समाधानकारक

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. दिवसेंदिवस येथील लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. तर या बाजारपेठेला अन्यनसाधारण महत्व असल्याने गुजरात आणि मध्यप्रदेश येथील शेतकरीही मिरची विक्रीसाठी नंदुरबारचीच बाजारपेठ जवळ करीत आहेत. आतापर्यंत तर विक्रमी आवक झालेली आहे. हंगामाची सुरवात झाल्यापासून शनिवार पर्यंत 7 हजार वाहनांतून मिरचीची आवक झाली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून 1 लाख 25 हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. शिवाय आवकमध्ये वाढतच आहे. त्यामुळे यंदा विक्रमी आवक होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती यांनी सांगितले आहे.

आवक वाढल्यानंतर काय आहे दर…?

एकंदरीत शेतीमालाची आवक वाढली की, दर हे कमी होतात. पण लाल मिरचीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. आवक वाढूनही 4 हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे. मिरचीच्या दरातील वाढ ही कायम आहे. बाजारपेठेत दाखल होणाऱ्या वाहनांना उभे राहण्यासही जागा कमी पडत आहे. त्यामुळे मिरची पाथरीवरही वाहनांच्या रांगा आहेतच. शिवाय अजून महिनाभर जरी याप्रमाणेच आवक राहिली तरी दर कमी होणार नाहीत असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारण आवक त्याचप्रमाणात मागणी आहे. केवळ व्यापारीच नाही तर किरकोळ विक्रत्येही येथील बाजारपेठेत दाखळ होत आहेत.

मिरचीच्या पाथरीवरही वाहनांची पार्किंगच

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जी विशेष सोय करण्यात आली त्याला पथारी असे म्हटले जात आहे. या ठिकाणी ओल्या मिरच्या ह्या वाळवल्या जातात. मात्र, आता मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने या ठिकाणी देखील वाहनांची पार्किंग केली जात आहे. तर येथील परिसरात मिरचीच पसरण दिसून येत आहे. दुसरीकडे हंगामी पिकांचे दर हे कमी होत आहेत. मात्र, भाजीपाल्यातील या मिरचीने नंदुरबार सह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

आंबा पाठोपाठ ‘या’ फळपिकाचाही हंगाम लांबणीवर, बागायतदारांना चिंता दराची

Milk Production | दुग्धोत्पादन वाढवाचंय, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदारांनी सांगितली युक्ती!

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?