फवारणी न झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. उत्पन्नात घट होत होती. कमलेश चौधरी या युवकाने वेगवेगळे प्रयोग केले.
बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात 'जपान' हे गाव नसून 'जमाना' हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याचाही लोकांना विसर पडतो. मग लोक काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना नंदुरबारमध्ये घडली आहे.
पपईला उत्तर भारतात मोठी मागणी असते. मात्र आकाराने लहान असलेल्या पपईंना व्यापारी खरेदी करत नाही. ती पपई प्रक्रिया उद्योग करणारे व्यापारी खरेदी करत असतात.
या औषधांचा योग्य प्रमाणात वापर केला जात नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे औषधांवर नियंत्रण ठेवण्याऱ्या यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या परिसरात आणखीन बिबट्या असल्याने वन विभागाकडून सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सात वर्षाचे सुरेश पाडवी याच्यावर बिबट्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खरंतर राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे पुरता हवालदिन झालेला असताना नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आपल्या प्रयोगाकडे आणि नियोजन बद्ध शेतीमुळे सुखावला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्यास त्यांना वेळ नाही. अवकाळी पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झाले.
दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यात पिता-पुत्र जखमी झाले. मुलगा १२ वर्षांचा होता. तो घटनास्थळी निपचित पडला. एक युवक देवदुतासारखा धावून आला.