गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी संस्थान ज्या समेस्येला तोंड देतंय, तो मुद्दा आता थेट आरबीआयसमोर मांडला जाण्याची शक्यता आहे.
गौतम अदानी प्रकरणात शरद पवार यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. ज्या हिंडेनबर्ग अहवालातून अदानींवर आरोप करण्यात आलेत, त्यावरूनच शरद पवार यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
पोलीस सध्या या मुलाच्या कुटुंबियांची तसेच कॉलनीतील इतरांची कसून चौकशी करत आहे. या क्रूरतेमागे नेमकं काय कारण आहे? कौटुंबिक की अन्य एखादी विकृती, याचा तपास पोलीस करत आहेत.
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्हावा, या साठी राजु नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने परीक्षेची पूर्व तयारी म्हणून सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते.
न्यायाधीश म्हणाले, प्रत्येक बालकाला समान अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये, याची जबाबदारी युट्यूबने घ्यावी...
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
राखी सावंतला आलेल्या ईमेलमध्ये लिहिलंय.. राखी, तुझं आणि आमचा काही वाद नाही. तू सलमान खान प्रकरणात इनवॉल्व होऊ नको...
येत्या 23 तारखेला होणारा हा कार्यक्रम शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील.
आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
फडणवीस-शिंदे सरकारकडे अकोला-अमरावती भागातील पाणी प्रश्न घेऊन निघालेले आमदार पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.