AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वस्त विदेशी चहामुळे देशी चहाच्या बागायतदारांचा त्रास वाढला

आयात अत्यंत कमी किमतीत होत आहे, जी देशांतर्गत उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. असोसिएशनने 'स्टेटस पेपर'मध्ये म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगाच्या संरक्षणासाठी आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे, तर परदेशी मालासाठी किमान आयात किंमत निश्चित केली पाहिजे. 'स्टेटस शीट'मध्ये असे म्हटले आहे की, चहा क्षेत्र गंभीर आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे.

स्वस्त विदेशी चहामुळे देशी चहाच्या बागायतदारांचा त्रास वाढला
tea growers
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Oct 27, 2021 | 10:01 PM
Share

नवी दिल्लीः चहाच्या बागायतदारांच्या संघटनेने बुधवारी चहाच्या वाढत्या आयातीबद्दल चिंता व्यक्त केलीय. देशांतर्गत युनिट्सचे संरक्षण करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या आयातीच्या मालासाठी किमान किंमत निश्चित केली जावी, अशी माहिती असोसिएशन ऑफ इंडिया (ITA) ने दिली आहे. 2020 मध्ये आयात 2019 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढली, तर चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ती पूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 176 टक्क्यांनी वाढली.

आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे

आयात अत्यंत कमी किमतीत होत आहे, जी देशांतर्गत उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. असोसिएशनने ‘स्टेटस पेपर’मध्ये म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगाच्या संरक्षणासाठी आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे, तर परदेशी मालासाठी किमान आयात किंमत निश्चित केली पाहिजे. ‘स्टेटस शीट’मध्ये असे म्हटले आहे की, चहा क्षेत्र गंभीर आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे.

2020 मध्ये 13 कोटी किलोचे नुकसान झाले

प्लांटर्स बॉडीने सांगितले की, गेल्या दशकात किमती चार टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने वाढल्यात, तर खर्चात 9-15 टक्क्यांनी वाढ झाली. 2020 मध्ये उत्पादनात 130 दशलक्ष किलोग्रॅमचे नुकसान झाले आणि चहाच्या किमती फारच कमी कालावधीसाठी वाढल्या आणि या वर्षी घसरायला सुरुवात झाली. पिकांच्या नुकसानीबरोबरच बँकांकडून पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश कंपन्यांना रोख प्रवाहाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

घरगुती वापराच्या पातळीत वाढ नाही

आयटीएने असेही म्हटले आहे की, चहा क्षेत्राच्या दीर्घकालीन नफ्यासाठी निर्यात महत्त्वपूर्ण आहे, कारण उत्पादन वाढीसह देशांतर्गत वापराची पातळी वाढलेली नाही. 2020 मध्ये कोविड 19 महामारीमुळे चहाच्या निर्यातीत 43 दशलक्ष किलोग्रॅमची घट झाली आणि चालू वर्षात आतापर्यंत 11 दशलक्ष किलोची घट झाली.

संबंधित बातम्या

Share Market Updates: शेअर बाजारातील दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक, सेन्सेक्स 207 अंकांनी घसरला

मारुतीला मोठा तोटा, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 66% घट

Cheap foreign tea has made it difficult for local tea growers

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?