AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Questions : सवाल ही सवाल हैं सुझती नहीं गली ! बघा हे UPSC चे ट्रिकी प्रश्न, असं कुठं असतंय का राव…

शिवाय तार्किक प्रश्नांची उत्तरेही त्यांना कळायला हवीत. आज आम्ही तुम्हाला नागरी सेवा मुलाखतीत विचारायचे काही प्रश्न सांगत आहोत. यामुळे मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची कल्पना येईल. अनेक जण मुलाखतीच्या अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकतात. बघुयात कोणते असे ट्रिकी प्रश्न आहेत.

UPSC Questions : सवाल ही सवाल हैं सुझती नहीं गली ! बघा हे UPSC चे ट्रिकी प्रश्न, असं कुठं असतंय का राव...
सवाल ही सवाल हैं सुझती नहीं गली ! Image Credit source: facebook
| Updated on: May 16, 2022 | 6:15 PM
Share

दर दोन महिन्यांनी शरीराचा कोणता भाग (Body Parts) बदलतो हे तुम्हाला माहीत आहे का? आपण विचार करत असाल की असा कोणता अवयव आहे जो आपल्याला कधी बदलतो हे देखील माहित नाही. असे अनेक गोंधळून (Confusing) टाकणारे प्रश्न आयएएसच्या मुलाखतीत (IAS Interview) विचारले जातात. अशा प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांचं अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण होतं. यूपीएससीच्या मुलाखतीत येणाऱ्या उमेदवारांनी ज्ञानाबरोबरच आजूबाजूच्या गोष्टींचीही सखोल माहिती ठेवावी. शिवाय तार्किक प्रश्नांची उत्तरेही त्यांना कळायला हवीत. आज आम्ही तुम्हाला नागरी सेवा मुलाखतीत विचारायचे काही प्रश्न सांगत आहोत. यामुळे मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची कल्पना येईल. अनेक जण मुलाखतीच्या अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकतात. बघुयात कोणते असे ट्रिकी प्रश्न आहेत.

दर 2 महिन्यांनी शरीराचा कोणता भाग बदलतो?

उत्तर – माणसाचं मन दर दोन महिन्यांनी बदलतं, तर संपूर्ण शरीर बदलायला साधारण 5-7 वर्षं लागतात.

जगातील कोणत्या प्राण्याचे हाड सर्वात मजबूत आहे?

उत्तर : वाघाची हाडे सर्वात मजबूत असतात.

जे फळ बाजारात मिळत नाही ते फळ कोणते?

उत्तर : संयम आणि मेहनतीचे फळ बाजारात मिळत नाही.

कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाण्यासाठी शिक्षा नाही?

उत्तर : जर्मनीत कैदी तुरुंगातून पळून गेल्यावर त्याला वेगळी शिक्षा दिली जात नाही, तर त्याला पकडून पुन्हा तुरुंगात आणले जाते.

तापवल्यावर ती घनरूप होते, अशी कोणती गोष्ट आहे?

उत्तर : अंडं तापवलं की ते वितळण्याऐवजी घट्ट होतं.

सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सर्वात जास्त अंतर कोणत्या दिवशी आहे?

उत्तर : 4 जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये जास्तीत जास्त अंतर असते.

कोणत्या लाकडाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे?

उत्तर : लाल चंदन अत्यंत मौल्यवान आहे.

बुडल्यावर कोणी वाचवत नाही अशी कोणती गोष्ट आहे?

उत्तर: सूर्य

असे काय आहे जे खाण्यासाठी विकत घेतले जाते परंतु खाऊ शकत नाही?

उत्तर- प्लेट

माशीच्या तोंडात किती दात असतात?

उत्तर : माशीच्या तोंडात एकही दात नसतो.

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.