AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं, त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं, ते…एखाद्या चित्रपटासारखा शेवट

मंगळवारी तीन वाजता ती मुखराव येथून निघाली. संध्याकाळी सात वाजता सासरा तिला खीरी गाव येथे नेण्यासाठी आला. सासरा तिला नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला. या दरम्यान त्याने गुडियासोबत शरीरसंबंध ठेवले.

सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं, त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं, ते...एखाद्या चित्रपटासारखा शेवट
Crime news Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Mar 22, 2025 | 3:04 PM
Share

बिहारच्या कैमूरमध्ये काही दिवसांपूर्वी चण्याच्या शेतात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. हत्येच प्रकरण वाटत होतं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आता या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. त्या व्यक्तीची हत्या सुनेनेच केली. सुनेने आपला गुन्हा कबूल केला. सूनेने त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले. बधार गावची ही घटना आहे. 50 वर्षीय रामाशीष बिंद हत्या प्रकरणात पोलिसांनी हैराण करणारा खुलासा केलाय. पोलिसांनी मृत व्यक्तीची मोठी सून गुडिया देवीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. तिला कोर्टात हजर केलं. तिला तिथून भभुआ जेलमध्ये पाठवण्यात आलं. सासरा सूनेवर अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. हेच हत्येच मुख्य कारण ठरलं. अखेर कंटाळून गुडिया देवीने सासऱ्याची हत्या केली.

पोलीस अधिकारी रूबी कुमारी यांनी घटनास्थळी सापडलेल्या रामाशीष बिंदच्या मोबाइल फोनचा कॉल डिटेल मिळवला. तपासात समोर आलं की, सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कॉल केला होता. हाच कॉल गुन्ह्याची उकल करण्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलीस चौकशीत गुडियाने सांगितलं की, तिचं दुसऱ्या एका मुलासोबत अफेयर सुरु होतं. या बद्दल सासऱ्याला समजलं. त्यानंतर तो सूनेवर त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. सूनेने विरोध केला. पण तो ऐकत नव्हता. गुडियाने सासू आणि नणदेला सुद्धा या बद्दल सांगितलं. पण ते गुडियालाच चुकीच ठरवत होते. गुडियाचा नवरा बाहेर असायचा.

नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला

होळीच्यावेळी गुडिया तिच्या माहेरी गेली. पण सासरा तिला फोन करुन भेटण्यासाठी दबाव टाकत होता. अखेरीस गुडियाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. प्लाननुसार, मंगळवारी तीन वाजता ती मुखराव येथून निघाली. संध्याकाळी सात वाजता सासरा तिला बक्सर जिल्ह्यातील खीरी गाव येथे नेण्यासाठी आला. सासरा तिला नदी किनारी असलेल्या चण्याच्या शेतात घेऊन गेला. या दरम्यान त्याने गुडियासोबत शरीरसंबंध ठेवले. गुडियाने संधी मिळताच. सासऱ्याची हत्या केली. तिथून ती माहेरी आली. कपडे बदलून दुसऱ्यादिवशी दुपारी मुखरावला पोहोचली. सासऱ्याच्या निधनाच्या दु:खात इतरांसोबत सहभागी झाली. पोलिसांना या हत्याकांडात अन्य लोक सहभागी असल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.