AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात गोळीबार; सहा जण जखमी

जमिनीचा वाद टोकाला गेला. मग दोन गटात चांगलीच जुंपली. वाद इतका विकोपाला गेला की पुढे जे घडलं त्याने एकच खळबळ माजली.

छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात गोळीबार; सहा जण जखमी
जमिनीच्या वादातून दोन गटात गोळीबार
| Updated on: Jun 21, 2023 | 1:41 PM
Share

छत्रपती संभाजी नगर : सध्या क्षुल्लक कारणातूनही गोळीबार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याणनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची माहिती मिळते. या गोळीबारात सहा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन गटात जमिनीवरुन नेमका काय वाद होता. हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपास करत असून, प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. तपासाअंती वादाचे कारण स्पष्ट होईल.

कल्याणमध्ये दहशत माजवण्यासाठी गोळीबार

कल्याणमध्ये परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. आरोपींनी गोळीबार करत परिसरातील गाड्यांची तोडफोडही केली. तसेच एका तरुणालाही मारहाण केल्याचे समोर आलं आहे. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.