AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी

महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अकरावीला प्रवेश घेतला नसेल तर प्रवेशाची एक संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 13, 2021 | 11:51 AM
Share

पुणे : महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अकरावीला प्रवेश घेतला नसेल तर प्रवेशाची एक संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी परत एकदा एक विशेष फेरी राबवली जाणार आहे.

विशेष फेरी कधी असेल

अकरावीचा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी परत एकदा विशेष प्रवेश फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 22 नोव्हेंबर आणि 23 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान विशेष फेरी राबविली जाणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी

अकरावी प्रवेशाची मुदत संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवण्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला होता. आतापर्यंत 223 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडे विनंती केल्यानं विद्यार्थी संख्या वाढू शकते, अशी शक्यता असल्यानं, विशेष प्रवेश फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन विशेष फेरीची माहिती दिली आहे. केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे 3.69 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. महाराष्ट्रातील अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील प्रवेशक्षमता 5 लाख 35 हजार 710 इतकी आहे. त्यापैकी 3 लाख 69 हजार 149 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर, 1 लाख 66 हजार 561 जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी विशेष फेरिचं आयोजन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची दक्षता घ्या, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

Teacher Recruitment 2021: मुंबई महापालिकेत डीनबी शिक्षक पदासाठी 25 जागांची भरती, अर्ज कुठं करायचा?

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 13 November 2021

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad appeal to students to appeal for FYJC Special round admission

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक