AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफला संरक्षणासाठी बंदूक का ठेवायची नाही? प्राणघातक हल्ल्यानंतरही सैफचा नकार

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले. यादरम्यान, सैफ त्याच्या घरात बंदूक ठेवणार नाही? याचे कारणही त्यांनी सांगितले..., सध्या सर्वत्र सैफवर झालेल्या हल्ल्याची चर्चा...

सैफला संरक्षणासाठी बंदूक का ठेवायची नाही? प्राणघातक हल्ल्यानंतरही सैफचा नकार
| Updated on: Feb 10, 2025 | 1:56 PM
Share

Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली याच्यावर मुंबईतील वांद्रे येथील राहत्या प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. पण आजही अभिनेत्याचे चाहते चिंता व्यक्त करत असतात. सांगायचं झालं तर, सैफ अली खान याच्या घरात हल्लेखोराने लहान मुलहा जेह अली खान याच्या खोलीतून घुसला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सैफ याने 16 जानेवारी रोजी घडलेली घटना सांगितली आणि संरक्षणासाठी अभिनेत्याला बंदूक का ठेवायची नाही? याचं कारण देखील सांगितलं.

संरक्षणासाठी बंदूक का ठेवायची नाही?

यावर सैफ अली खान म्हणाला, ‘माझ्याकडे एकेकाळी बंदूक होती. पण आता नाही हे माझं भाग्य आहे. मला आता त्यावर विश्वास राहिेलेला नाही. घरात लहान मुलं आहे. कोणाच्या हातात बंदूल लागली आणि काही समस्या निर्माण झाली तर… म्हणजे पतौडीमध्ये सगळीकडे बंदुका आहेत. राजवाडा आणि राजस्थानी बंदुका असलेले सर्व लोक मला मेसेज पाठवत आहेत की त्यांचा विश्वास बसत नाही की तो माणूस सुटला कसा?’

‘माझे वडील कायम बंदूक घेऊन झोपायचे. पण कधी कधी, माझ्या मते अपघात घडतात कारण बंदूक त्याठिकाणी असते. माझ्या घरात एकही शस्त्र नाही. अशा काही तलवारी आहेत ज्या केवळ सजावटीच्या आहेत. काही लोकं आता मला सांगतात. जग सुरक्षित नाही. जवळ बंदूक ठेवा… असं देखील सैफ म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जवळ बंदूक ठेवली म्हणून असं काही होणार नाही… याची शाश्वती आपण देऊ शकत नही. कारण मला नाही वाटत की माझं आयुष्य धोक्यात आहे. मला असं वाटतं तो एक चोरी करण्याचा प्रयत्न होता, जो अपयशी ठरला… तो बिचारा… त्याचं आयुष्य माझ्या आयुष्यापेक्षा देखील वाईट आहे…’ सध्या सर्वत्र सैफची चर्चा रंगली आहे.

Follow Us
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.