AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धार्थच्या ‘शेरशाह’चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​( Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म 'शेरशाह' (shershaah) चा ट्रेलर काल म्हणजेच रविवारी लाँच झाला.

सिद्धार्थच्या ‘शेरशाह'चा ट्रेलर पाहून विक्रम बत्रांचे आई-वडील म्हणतात, ‘हीच आमच्या मुलाला खरी श्रद्धांजली!’
विक्रम बत्रा
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 26, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​( Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म ‘शेरशाह’ (shershaah) चा ट्रेलर काल म्हणजेच रविवारी लाँच झाला. ‘कारगिल दिवसा’च्या बरोबर एक दिवस आधी हा ट्रेलर भारतीय सैन्य दलाच्या जवानांसह कारगिलच्या द्रास येथे सीडीएस जनरल विपिन रावल यांच्यासमवेत चित्रपटाच्या टीमने लाँच केला होता. या चित्रपटात कारगिल युद्धामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रांची (Vikram Batra) शौर्य गाथा दाखवली जाणार आहे.

यावेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा भाऊही उपस्थित होता, परंतु काही कारणास्तव त्यांचे आई-वडील या कार्यक्रमात भाग घेऊ शकले नाहीत. तथापि, या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर ते म्हणाले की, हा चित्रपट एका सैनिकाला खरी श्रद्धांजली आहे.

1999च्या कारगिल युद्धाच्या वेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 16,000 फूट उंच भागात शत्रूशी लढा दिला होता. त्याचे बलिदान गेले होते. आयएएनएसच्या वृत्तानुसार विक्रम बत्राच्या आई-वडिलांनी सांगितले होते की, हा त्यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकाला हा चित्रपट खरा श्रद्धांजली आहे आणि त्याच्या शौर्यासाठी पाकिस्तानसह जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांचे प्रचंड चाहते आहेत.

एका सैनिकाला खरी श्रद्धांजली

कारगिल युद्धाच्या वेळी सर्वात कठीण मिशनसाठी अग्रणी म्हणून ‘परमवीर चक्र’ देऊन गौरवण्यात आलेल्या दिवंगत कॅप्टन बत्रा यांचे वडील-77 वर्षीय जी.एल. बत्रा म्हणाले, “युद्धावर आधारित ऐतिहासिक चित्रपट पाहून आम्हाला अभिमान वाटतो की, आमच्या मुलाची वास्तविक जीवन कथा यात दाखवली जाणार आहे. खरं तर त्याच्या बालपणापासून सुरू होणारा संघर्ष आयएमए (इंडियन मिलिटरी अकादमी) पर्यंत पोहोचतो आणि शेवटी भारतीय सैन्यात सामील होतो.”

ते म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ‘कारगिल’ युद्धातील नायकांना खरी श्रद्धांजली आहे. निर्मात्याने त्यांच्या जीवनावर बरेच संशोधन केले आहे. तथापि, त्यांना एका गोष्टीची खंत वाटते की, शहीदांच्या स्मृतींच्या दस्तऐवजीकरणास बराच विलंब होत असल्याचे वाटते. जर ते कारगिल युद्धानंतर दोन-चार वर्षात बनले असते, तर ते अधिक योग्य ठरले असते. आम्हाला अजूनही अभिमान वाटतो की, दिग्दर्शकाने कारगिल युद्धातील आमच्या नायक मुलाच्या जीवनावर बायोपिक बनवला आहे.

तमिळ दिग्दर्शक विष्णू वर्धन यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट 12 ऑगस्टला Amazon Prime Videoवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट ‘कारगिल’ नायकाला खरी श्रद्धांजली ठरेल. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

(After watching the trailer of Siddharth’s ‘ shershaah’, Vikram Batra’s parents say, ‘This is a true tribute to our son!’)

हेही वाचा :

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या हॉटनेसचा जलवा, ग्लॅमरस अवतारात फोटो शेअर

Anushka Sharma : लंडनमध्ये अनुष्का शर्माची फोटोग्राफर बनली अथिया शेट्टी, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप