Happy Birthday Sai Dharam Tej | जेव्हा चुलत बहिणीशी लग्न झाल्याच्या अफवांनी धरला जोर, अभिनेता साई धरम तेजला ढकलले नैराश्याच्या गर्तेत्त!

2014 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या साई धरम तेजला नुकताच अपघात झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आज बातमी आली की, साई आता ठीक आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Happy Birthday Sai Dharam Tej | जेव्हा चुलत बहिणीशी लग्न झाल्याच्या अफवांनी धरला जोर, अभिनेता साई धरम तेजला ढकलले नैराश्याच्या गर्तेत्त!
Sai Dharam Tej
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 11:09 AM

मुंबई : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज (Sai Dharam Tej) आज त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. 2014 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या साई धरम तेजला नुकताच अपघात झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आज बातमी आली की, साई आता ठीक आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

साई धरम तेज यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यात त्यांच्या चित्रपट ‘विनर’ समावेश आहे. साई धरम तेजने आपल्या चमकदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःसाठी एक वेगळे स्थान निर्माण केले. जर, तुम्हाला माहिती नसेल तर, आम्ही तुम्हाला सांगू की साई प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी, नागा बाबू आणि पवन कल्याण यांचा भाचा आहे. आज, साई धरम तेजच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत, ज्यांनी साई धरम तेजला नैराश्याच्या गर्तेत ढकलले होते.

निहारिकासोबत लग्नाच्या बातमीने साईचे हृदय तुटले!

साई धरम तेज मेगास्टार कुटुंबातील आहे. साई आणि नागा बाबूची मुलगी निहारिका चुलत भावंडं असल्याने खूप चांगले मित्र आहेत. काही काळापूर्वी निहारिकाचे लग्न झाले. मात्र, या लग्नापूर्वी निहारिका आणि साईच्या आयुष्यात असा भूकंप झाला, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. सई आणि निहारिका अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, साई त्याची चुलत बहीण निहारिकाशी लग्न करणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगू की, दक्षिण भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यात चुलत भावंडं लग्न करतात. मात्र, साई आणि निहारिकामध्ये असे कोणतेही नाते नव्हते. याला स्वतः साईने दुजोरा दिला होता. निहारिकाशी लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगत साईने त्यांना निराधार असल्याचे म्हटले होते. या अहवालांवर, साईच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, निहारिकाशी त्याच्या लग्नाच्या बातमीने त्याला खूप दुःख झाले होते. ते लहानपणापासून एक कुटुंब म्हणून राहत आहेत आणि त्यांचे परस्पर बंधन भावंडांसारखे आहे. साई निहारिकाला आपली बहीण मानतो.

निहारिकाचे वडील नागा बाबू यांनीही मौन सोडले!

केवळ साईच नाही, तर त्यांचे काका आणि निहारिकाचे वडील नागा बाबू यांनीही या अहवालांवर आपले मौन सोडले. नागा बाबू म्हणाले होते की, साई आणि निहारिकामध्ये भाऊ-बहिणीचे नाते आहे. निहारिका ज्याप्रकारे तिचा भाऊ वरुण तेजशी वागते, ती साईशीही तशीच वागते. ते म्हणाले होते की, त्यांना वाटते की, या चाहत्यांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

हेही वाचा :

Binge Watch : तापसीच्या ‘रश्मी रॉकेट’पासून शहनाजच्या ‘हौसला रख’पर्यंत, पाहा कोणकोणते चित्रपट आणि सीरीज रिलीज होणार?

राजेश खन्नांवर आरोप लावणे अभिनेत्रीला पडले महागात, बॉलिवूड इंडस्ट्रीमधून झाली गायब!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.