AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड बदलण्याची गरज, सुनील शेट्टी असं का म्हणालेत

देशाच्या विकासात बॉलिवूडचा सहभाग मोठा राहिला आहे. संगीत, संस्कृतीनंही देशाच्या विकासात मोठा हातभार लावला.

बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड बदलण्याची गरज, सुनील शेट्टी असं का म्हणालेत
सुनील शेट्टी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jan 05, 2023 | 9:43 PM
Share

मुंबई : उत्तर प्रदेशात सिनेसृष्टी जात असेल, तर ती चांगली बाब आहे. या निर्णयामुळं आनंदित आहे. खूप चांगला प्लान आहे. सर्वंकश विचार आहे. माझ्या करिअरमध्ये उत्तर प्रदेशची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. असं मत अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशात चित्रपटाचं कौतुक झाल्यास संपूर्ण देश संबंधित चित्रपट पाहू इच्छितो. असा माझा अनुभव असल्याचंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं.

बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड बदलण्याची गरज आहे, असं मला वाटतं. हा ट्रेंड बदलल्यास खूप फरक पडेल. व्यवसाय म्हटलं तर त्यात चढाव उतार सुरुच राहतात. बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड हटल्यास खूप चांगलं होईल, असं सुनील शेट्टी यांनी म्हंटलं.

देशाच्या विकासात बॉलिवूडचा सहभाग मोठा राहिला आहे. संगीत, संस्कृतीनंही देशाच्या विकासात मोठा हातभार लावला. एखादा व्यक्ती चुकीचा असेल, तर पूर्ण कुटुंबाचा चुकीचं म्हणता येणार नाही. मी गेल्या ३५ वर्षांपासून चित्रपट इंडस्ट्रीत आहे.

देशाचा विकास होत असेल तर कोणत्याही राज्याला नाराज होण्याचं कारण नाही. मग तो महाराष्ट्र, कर्नाटक किंवा उत्तरप्रदेश का असो. देशात ज्या लोकेशन आहेत, त्या लोकेशन जगातील कोणत्याही देशात नसल्याचंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं.

कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळे स्पॉट्स आहेत. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा चित्रपटाच्या शुटिंगसाठी घेतल्या पाहिजे. ओटीटीला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे, असंही सुनील शेट्टी यांनी म्हंटलं.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक