“नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग…”, सुमित राघवन संतापला

अभिनेता सुमित राघवन समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे.

नागरिक मुंबई बाहेर जातील, अतिक्रमण शहर व्यापेल अन् मग..., सुमित राघवन संतापला
सुमित राघवन
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:11 PM

मुंबई : अभिनेता सुमित राघवन (Sumit Raghawan) समाजात घडणाऱ्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत असतो. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तो मांडत असतो. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अतिक्रमण (Encroachment) हा वाढत्या शहरीकरणातील गंभीर प्रश्न आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी अतिक्रमणाची समस्या वाढताना दिसतेय. यावरच सुमित राघवन बोलता झाला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

सुमित राघवनचं ट्विट

सुमित राघवन याने एक ट्विव करत अतिक्रमणावर भाष्य केलं आहे. “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असं सुमित आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

व्हीडिओतून भाष्य

सुमितने आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून अतिक्रमणावर आपलं मत मांडलं आहे. “तीन दिवसापूर्वी ही दुकानं हटवण्यात आली होती. पुन्हा ही दुकानं त्याच ठिकाणी दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असं अतिक्रमण करत दुकानं थाटली जातात, त्याला परवानगी कशी मिळते?, हे मला जाणून घ्यायचं आहे. मी मुंबई महापालिकेला विनंती करतो की त्यांनी अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा प्रश्न सोडवावा”, असं म्हणत सुमित राघवनने संताप व्यक्त केला.

सुमित राघवनने नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडला आहे. यावर आता मुंबई महापालिका लक्ष देणार का आणि हा प्रश्न सुटणार का?, हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

‘आई कुठे काय करते’च्या सासू-सुनेचा धमाकेदार परफॉर्मन्स; अरुंधती-अनघाची जोरदार तयारी

कोण आहे ‘ती’ खास व्यक्ती? नेहा पेंडसेच्या प्रश्नावर संस्कृतीचा इशारा

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.