AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात.

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले...
फोटो - सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 11:41 AM
Share

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावरती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या मुलगी वामिकाची खूप चर्चा सुरू आहे. काही फोटो सोशल मीडियावरती (social media) प्रचंड व्हायरल झाले झाले आहेत. विराट कोहलीच्या देशभरातील चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे. त्यामध्ये विराट कोहली यांनी कर्णधारपद सोडल्याची सुध्दा चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सुध्दा सामील आहे. शोएब अख्तरने विराट आणि अनुष्का यांच्या लग्नावर एक टिपणी केली आहे, त्यामध्ये तो म्हणतो की विराट अनुष्काशी लग्न करायला नको होते. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी अख्तरला घेरले आणि जाब विचारला.

अशी केली होती टिप्पणी

पाकिस्थानचे माजी खेळाडू शोएब अख्तर आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी प्रसिध्द असतो. त्यातचं त्याचा सोशल मीडियावर समाचार घेणारे सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने एएनआयशी बोलताना सांगितले की, जर मी भारतात असतो आणि वेगवान गोलंदाज असतो. तर मी लग्न केले नसते. मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असते, हा माझा विचार आहे. हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही मला विचाराल तर मी माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेन. गेल्या वर्षी कोहलीने आपल्या आयुष्यातील शेवटचा निर्णय घेतला, त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले, त्यानंतर त्याला वनडेचे कर्णधारपदही गमवावे लागले. आता त्याने कसोटी सामन्याचे कर्णधारपदही सोडले आहे. या निर्णयावर प्रत्येकाचे मत वेगळे आहे, मात्र विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांना शोएबचे मत पसंत पडलेले नाही.

या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका

एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले आहे की, “त्याच्या मते करिअर हे सर्व काही असेल तर, प्रेम जीवन, कुटुंब, आनंद तुम्हाला याचा काहीचं फरक पडत नाही. मला वाटते अशा लोकांनी तोंड बंद ठेवावे.” जिमी नावाच्या युजरने विराटचा रिलेशनशिपनंतरचा रेकॉर्ड समोर ठेवला आणि म्हणाला की, विराटचे करिअर शिखरावर होते, तेव्हा तो अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये होता. शोएबच्या या वक्तव्यासाठी सोशल मीडियावर जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

दोनच दिवसांपूर्वी वामिकाचा फोटो व्हायरल झाला होता. यावर अनुष्काने आपल्या मुलीचा फोटो व्हायरल होऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली होती. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये अनुष्का आणि वामिकाला कॅमेऱ्याने कैद केले होते.

Pooja Sawant Birthday : हॅप्पी बर्थ डे कलरफुल!, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे ‘रंगीन’ फोटो आणि लक्षवेधी माहिती

8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकरांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, टीमकडून पुन्हा प्रार्थनेची विनंती!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.