AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळे आरोग्यासाठी चांगलीच! कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे उत्तम? वाचा

त्यांचे सेवन केल्याने शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. फळे तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतात, तर काही फळे अशी असतात ज्यांचे सेवन तुम्ही रिकाम्या पोटी केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहता.

फळे आरोग्यासाठी चांगलीच! कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे उत्तम? वाचा
eat fruitsImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2023 | 4:11 PM
Share

मुंबई: फळे खाणे ही बहुतांश लोकांची पसंती असते. ते हलके असतात आणि शरीरासाठी खूप फायदेशीर देखील असतात. त्याचबरोबर त्यांचे सेवन केल्याने शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. फळे तुमची पचनसंस्था देखील मजबूत करतात, तर काही फळे अशी असतात ज्यांचे सेवन तुम्ही रिकाम्या पोटी केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहता.

सकाळी रिकाम्या पोटी खा ही फळे

पपई

पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात सोडियम, फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. अशात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करा. याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

टरबूज

बहुतेक लोकांना टरबूज खायला आवडतं. यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हे शरीराला दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी ते सहज खाल्ले जाऊ शकते.

सफरचंद

शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यात फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी असते जे आपल्या शरीरातून अशक्तपणा दूर करण्याचे काम करतात.

किवी

किवी चवीला आंबट-गोड असते, त्यामुळे बहुतेकांना ते खायला आवडतं. अशावेळी रिकाम्या पोटी किवी खाल्ल्यास तुमचे वजनही कमी होते आणि तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. याशिवाय हार्ट स्ट्रोकचा धोकाही कमी करू शकता.

सफरचंद

सफरचंदाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण सफरचंदात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर रोज सफरचंदांचं सेवन करायला हवं.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.