AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमजानमध्ये खजूर खाऊनच उपवास का सोडला जातो? वाचा शास्त्रीय कारणे

तुम्हाला माहित आहे का की रमजानमध्ये लोक उपवास उघडण्यासाठी फक्त खजुरांचा वापर करतात. खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे.

रमजानमध्ये खजूर खाऊनच उपवास का सोडला जातो? वाचा शास्त्रीय कारणे
Khajoor benefitsImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 29, 2023 | 5:18 PM
Share

रमजानचा पवित्र महिना सुरू असून या काळात जगभरातील मुस्लिम 30 दिवस उपवास करतात. इस्लाम धर्म मानणारे लोक रमजानमध्ये सकाळी सेहरीच्या वेळी जेवण करतात आणि नंतर दिवसभर उपवास सोडल्यानंतर संध्याकाळी उपवास उघडतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की रमजानमध्ये लोक उपवास सोडण्यासाठी फक्त खजुरांचा वापर करतात. खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे.

खजूर खाऊन उपवास सोडण्याची धार्मिक कारणे

रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे धार्मिक कारण आहे. असे म्हटले जाते की हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते.ते खजूर खाऊन उपवास सोडायचे. त्यामुळे आजही खजूर खाऊन उपवास सोडला जातो.

खजूर खाऊन उपवास सोडण्याचे शास्त्रीय कारण

उपवास सोडण्यासाठी खजूर खाण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते, कारण दिवसभर उपवास केल्याने एनर्जी लेव्हल कमी होते आणि म्हणून खजूर खाल्ले जातात. याशिवाय खजूर पचनक्रियेसाठीही खूप चांगला असतो.

खजूर खाल्ल्याने मिळतात ‘हे’ पोषक तत्व

खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, कॅलरी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि तांबे असतात, जे शरीराला शक्ती देण्यासाठी खूप महत्वाचे आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की केवळ खजूर खाल्ल्याने शरीराला दिवसभर आवश्यक तेवढे फायबर मिळू शकते. खजूर खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, ज्यामुळे उपवासामुळे होणारी अशक्तपणा पूर्णपणे दूर होतो.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.