AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला ‘हे’ 12 धक्के

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेकडून रोष व्यक्त केला जात होता. या भ्याड हल्ल्यात आपल्या 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तर सरकारकडूनही पाकिस्तानची आतंरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यात आली होती. पुलवामा हल्ल्याला 12 दिवस झाले. या 12 दिवसात भारताने पाकिस्तानवर 12 वेगवेगळ्या […]

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला 'हे' 12 धक्के
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेकडून रोष व्यक्त केला जात होता. या भ्याड हल्ल्यात आपल्या 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तर सरकारकडूनही पाकिस्तानची आतंरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यात आली होती. पुलवामा हल्ल्याला 12 दिवस झाले. या 12 दिवसात भारताने पाकिस्तानवर 12 वेगवेगळ्या प्रकारे प्रहार केले.

12 दिवसात पाकिस्तानवर करण्यात आलेले 12 प्रहार

  1. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन दर्जा काढण्यात आला.
  2. श्रीनगर-मुझफ्फराबाद बस सेवा बंद
  3. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना पाळणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली.
  4. पाकिस्तानातून आलेले सिमेंट भारतीय व्यापाऱ्यांनी सीमेवरुन परत पाठवले
  5. भारतीय कपडे व्यापऱ्यांनी पाकिस्तानात कपडे पाठवण्यास बंदी घातली
  6. भारतातून जाणारे फळ आणि टोमॅटोसुद्धा पाकिस्तानात पाठवणे बंद केले
  7. पाकिस्तानवरुन येणाऱ्या वस्तूंवरील सीमा शुल्कात 200 टक्क्यांनी वाढ
  8. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नदीचे अतिरीक्त पाणी अडवण्याची घोषणा.
  9. BCCI ने पाकिस्तानला क्रिकेटमधून बाहेर काढण्यासाठी मागणी केली
  10. यूएनएससीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात निषेध प्रस्ताव मंजूर
  11. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैशच्या तळावर भारतीय वायूसेनेने मिराज 2000 द्वारे बॉम्ब हल्ला केला.
  12. भारतीय वायूसनेने बालाकोटमधील पाकिस्तानी सीमेच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे कॅम्प उडवण्यात आले.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.